Tomato Farming : या मिश्र वातावरणामुळे अनेक विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशावेळी नेमक्या काय उपाययोजना कराव्यात, हे समजून घेऊयात.... ...
Mukhyamantri Baliraja Panand Raste राज्यातील शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी 'मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते' या नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे. ...
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत रबी पीक परिसंवाद दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
कांदा राज्यातील महत्त्वाचे व आर्थिकदृष्ट्या परिणामकारक पीक मानले जाते. मात्र दरवर्षी बदलत्या हवामानामुळे कांद्याच्या रोपवाटिकेतील समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बी उगम कमी होणे, डंपिंग ऑफ सारखे बुरशीजन्य रोग, कीड प्रादुर्भाव अशा अडचणींमुळे शेतकऱ्यां ...
Upper Wardha Dam : अप्पर वर्धा धरणातून सलग २२ तास पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू आहे. १३ वक्रद्वारांतून सोडला जाणारा अजस्त्र प्रवाह पाहण्यासाठी पर्यटकांची धरण परिसरात मोठी गर्दी होत आहे. (Upper Wardha Dam) ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचे जोरदार आगमन होणार आहे. मुसळधार पावसात पिकांचे संरक्षण कसे करावे? कोणती फवारणी योग्य, निचऱ्याची काळजी कशी घ्यावी, रोगकिडींवर कोणते उपाय करावेत. (Krushi Salla) ...
Crop Insurance : सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेला यंदा शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दीड लाख शेतकऱ्यांनी विम्याकडे पाठ फिरवल्यामुळे पावसाच्या अस्थिरतेत शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. (Crop Insurance) ...