सध्या शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतीतील बहुतांश कामे यंत्राच्या साहाय्याने करण्यात येत आहेत. यंत्राची मागणी वाढल्याने मालकांनी भावही वाढविले आहेत. याचा फायदा यंत्रमालकांना होत असला तरी शेतकऱ्यांना मात्र फटका बसत आहे. ...
काही दिवसांपूर्वी बाजारात ४० ते ४५ रुपये ठोक दराने विकल्या जाणाऱ्या भेंडीचे दर आता वीस ते पंचवीस रुपयांवर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे तोडणी अन् वाहतूक खर्चही निघत नसल्याचे भेंडी उत्पादकांचे म्हणणे आहे. ...
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी ३२ पिकांसाठी १०९ वाणांची निर्मिती करण्यात येणार असून त्यासाठी कृषी संशोधनावर भर देण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. आगामी काळात या निर्णयाचा शेती आणि शेतकऱ्यांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. ...
संत नामदेव मार्केट यार्डात एप्रिल, मे मध्ये सरासरी १६ हजार रुपयांचा पल्ला गाठलेली हळद घसरली असून, २२ जुलै रोजी सरासरी केवळ १४ हजार ३०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. या दिवशी तीन हजार क्विंटलची आवक झाली होती. ...