राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक याप्रमाणे ३४ तालुक्यातील २८५८ गावांत एक ऑगस्टपासून digital crop survey डिजिटल क्रॉप सर्व्हे प्रकल्प राबविण्यात येणार आहे. ...
देशातील पहिले Halad Sanshodhan Kendra हळद संशोधन केंद्र वसमत येथे होत आहे देश आणि जागतिक पातळीवरून हळदीला असलेली मागणी लक्षात घेऊन राज्यातील शेतकऱ्यांना हळद लागवडीसाठी प्रोत्साहीत करून त्याचे क्लस्टर करावे. ...
राज्यात आज सर्वाधिक लाल तुरीची आवक बघावयास मिळाली तर केवळ एका ठिकाणी लोकल आणि दोन ठिकाणी पांढरा तुर विक्रीस आला होता. राज्यात आज एकूण २११२ क्विंटल तुरीची आवक होती. ...
राज्यात आज बुधवार (दि.२४) रोजी ६५९० क्विंटल टोमॅटो आवक झाली होती. ज्यात लोकल वाणाचा सर्वाधिक आठ बाजरसमितींच्या आवकेत समावेश होता. हायब्रिड टोमॅटोची केवळ एका बाजरसमितीमध्ये आवक बघवयास मिळाली. यासोबतच नं.०१ टोमॅटोची तीन, तर वैशाली टोमॅटोची पाच बाजरसमित ...
कमी खर्चात आणि कमी श्रमात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीन पेरणीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. या पिकांत अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करायचे ते पाहूया. ...
डिजिटल इंडिया भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत शेतकरी आणि नागरिकांसाठी ई-रेकॉर्डसप्रणाली सुरू करण्यात आली आहे. ज्यातून नागरिकांना शेतीविषयक विविध दस्ताऐवज आता एका क्लीकवर उपलब्ध होतील. ...
फळबाग लागवडीखालील क्षेत्रात वाढ होत असून, राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून bhausaheb fundkar falbag lagvad yojana १०० टक्के अनुदान मिळत आहे. ...