Mahadbt drip irrigation राज्याच्या सर्वांगीण विकासात कृषि क्षेत्राचे अनन्य साधारण महत्व आहे. कोणत्याही पिकाचे गुणवत्तापुर्ण व दर्जेदार उत्पादन घ्यायचे असेल तर पाणी हा पिक उत्पादनातील महत्वाचा निर्णायक घटक आहे. ...
अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र एक महिना होऊन देखील नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. यामुळे संबंधित गावांच्या कृषी सहायक, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामविकास अधिकारी यांना कारणे द ...
कृषी विभागाकडून अनुदानावर मिळणारे भुईमुगाचे बियाणे ताब्यात घेताना हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांची शनिवारी चांगलीच दमछाक झाली. कागदपत्रांच्या तपासणीच्या घोळात चार तास शेतकऱ्यांना तिष्ठत बसावे लागले. विशेष म्हणजे अनेकांनी शेंगांचे पोते उघडून बघितले, ...
BBF Technique : पाऊस कधी पडेल, कधी थांबेल याचा नेम नाही. हवामान बदललंय, मात्र, आपल्या शेतीचा भरवसा कायम ठेवायचा असेल, तर पेरणीची पद्धतही बदलावी लागेल. वाचा सविस्तर (BBF Technique) ...