भोकरदन तालुक्यातील एका सहकारी संस्थेने बनावट सातबारा आणि खोटा पिकपेरा दाखवून तब्बल २ हजार ९३ क्विंटल जास्त सोयाबीन हमीभावात नाफेड केंद्रावर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर ...
Tembhu Water Project Success Story : एकेकाळी ज्या दुष्काळी तालुक्यात कुसळे दिसायची, त्या सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी सात तालुक्यात आज द्राक्ष, डाळिंब, पेरू आणि केळीच्या बागा डोलताना दिसतात. ...
Sericulture Farming Of Maharashtra : राज्यात रेशीम उत्पादन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या क्षेत्राकडे वळविण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने राज्यभर १६८ रेशीम अंडीपालन केंद्रे (चॉकी सेंटर) स्थापन करण्यात आली आहेत. ...