Soil Health : सिल्लोड तालुक्यातील मातीमध्ये नायट्रोजन आणि ऑरगॅनिक कार्बन या दोन महत्त्वाच्या घटकांची गंभीर कमतरता असल्याचे ‘सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट’ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ही स्थिती मका, सोयाबीन, कापूस आणि मिरचीसारख्या प्रमुख पि ...
पाणंद तसेच वहिवाटीच्या रस्त्याच्या दाव्यांमधील आदेशांची अंमलबजावणी प्रत्यक्षात जागेवर झालेली असल्यास त्याचा स्थळ पंचनामा आणि जिओ टॅग असलेला फोटो बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे वहिवाटीसाठी रस्ता मोकळा झाल्यानंतर तो कायम खुल ...
Prakash Ambedkar News: शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे रास्त आहेत. शेतकऱ्यांना भीक नको आहे, त्यांना त्यांचे हक्क हवे आहेत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. ...
Unseasonal rain impact on Rabi crops : नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा रब्बी हंगामावर पाणी फेरले आहे. खरिपातील नुकसानीतून सावरायच्या आधीच शेतकरी आता रब्बी पिकांसाठीही हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २ टक्के क्षेत्रावरच पेरणी पू ...
Sugarcane Crushing Season : राज्यात १ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या साखर गळीत हंगामावर अवकाळी पावसाचे संकट ओढवले आहे. शेतात पाणी साचल्याने आणि वापसा न झाल्याने ऊसतोडणी ठप्प झाली आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड कामगार आणि कारखानदार तिघेही चिंतेत ...
वाखरी (ता. पंढरपूर) येथील पालखी तळावर भरलेल्या बाजारात पाच हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली होती. यामध्ये सर्वाधिक संख्या बैलांची असून त्यानंतर गाईची आवक झाली आहे. मागील वर्षिच्या तुलनेत यंदा जनावरांची आवक वाढली असून जनावरांच्या किमतीसुद्धा वधारलेल्या ...