Ranbhajya पावसाळ्यात विशेषतः अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी असतात. ...
Lower Dudhana Dam : जालना जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पात पावसाच्या आधीच जलसाठ्यात तब्बल ८ टक्के वाढ झाली आहे. मे महिन्यातील अवकाळी सरींमुळे जून उजाडताच प्रकल्पात ३६ टक्के जिवंत साठा शिल्लक आहे. प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच घडत असून, आगामी खरीप हंग ...
शेतकऱ्यांच्या नशिबाला कलाटणी देणारी आणि ग्रामीण तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणारी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियाउद्योग योजना' अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आशेचा किरण ठरली आहे. ...
Bhuimug Lagwad कोकणातील जांभ्या जमिनीमध्ये खरीप हंगामात भुईमुगापासून चांगले उत्पादन मिळविता येते. शक्यतो मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन लागवडीसाठी निवडावी. ...
Janavrantil Lasikaran जनावरांच्या सुदृढ आरोग्याठी व शेतीस जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करणे काळाची गरज आहे. ...