Cotton Crop Crisis : हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि तांबेरा रोगाचा दुहेरी तडाखा बसला असून तब्बल ३७ हजार हेक्टरवरील कापूस पीक गंभीर धोक्यात आले आहे. सततची ओलावा परिस्थिती, पिकांवरील बुरशीजन्य आजारांची वाढ आणि नियंत्रणाच्या मर्यादित उपायांमुळे शेतकऱ्य ...
जुन्नर तालुक्याच्या कृषी वैभवात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी हापूस आंब्यानंतर आता अजून एका आंब्याला पेटंट मिळाले आहे. ...
digital satbara utara महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत महसुली कामकाजाशी संबंधित प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी दक्षता पथके स्थापन होणार आहेत. ...
Orange Crop Insurance : अतिवृष्टीने संत्रा बागांचे प्रचंड नुकसान झाले असून, विमा कंपनीने फक्त हेक्टरी १५ हजार रुपयेच दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विमा नियमांनुसार ५० हजार रुपये मिळणे बंधनकारक असतानाही भरपाई अपुरीच राहिल्याने अकोट तालुक ...