kharif perani सुमारे तीन आठवडे एकाच ठिकाणी रेंगाळलेल्या मॉन्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर विदर्भ, मराठवाडा, तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. परिणामी खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला आहे. ...
pik karj पीक कर्जाची परतफेड करण्याची मुदत जूनला संपत असल्याने जिल्हा बँक आणि विकास संस्थांच्या पातळीवर वसुलीची मोहीम गतिमान झाली असली, तरी कर्जमाफीचे गाजर शासनाने दाखविल्याने शेतकरी कर्ज भरेनात. ...
Chemical Fertilizers : शेती उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी खतं वापरतायत, पण यामागचा अतिरेक आता धोकादायक वळणावर आहे. राज्यात गेल्या वर्षी ७१ लाख टन रासायनिक खत शेतात मिसळले गेले. जमिनीच्या सुपीकतेवर गदा, आरोग्यावर थेट परिणाम होताना दिसत आहे. (Chemical Fe ...
Biyancha Tutvada : खरीप हंगाम सुरू होण्याआधीच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होताना दिसत आहे. सोयाबीन व कपाशी बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा भासवत व्यापाऱ्यांकडून दरवाढ; खत खरेदीची सक्तीही करताना दिसत आहेत.(Biyancha Tutvada) ...
सोलापूर जिल्ह्यात मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून एप्रिल महिन्यात खरड छाटणी केलेल्या बागांना मोठ्या प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ...