केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
माथाडी कामगारांचा संप सुरू असल्याने मुंबई येथील वाशी मार्केट बंद ठेवण्यात आले असतानाही व्यापाºयांनी त्याची माहिती शेतकºयांना दिली नाही, परिणामी जिल्ह्यातील शेतकºयांनी नेहमीप्रमाणे त्यांचा भाजीपाला वाशी मार्केटला नेला व तेथून माघारी परतावे लागल्याने स ...
वेकोलिच्या बेलोरा-नायगाव डीप परियोजनेंतर्गत जमीन गेलेल्या शेतकऱ्यांची मागील आठ वर्षांपासून फरफट सुरू होती. न्याय मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी येथील तिरंगा चौकात मंगळवारपासून उपोषण सुरू केले. याची दखल घेत पुनर्वसन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात वेकोलि अधिक ...
मुंबई - शेतकरी आणि आदिवासींचा लोकसंघर्ष मोर्चा सोमय्या मैदानातून आझाद मैदानात दाखल झाला आहे. वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, ... ...
गिरणारे, धोंडेगाव परिसरातील शेतकरी व शेतमजूर यांनी एकमेकांच्या विरोधात पुकारलेल्या असहकाराचा फटका दोन्ही बाजूकडील शेतकरी व शेतमजुरांना होत असून, त्याचा परिणाम शेतीकामांवर होत असल्याचे पाहून गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या पोलीस प्रशासन व ...
शेती उद्ध्वस्त करत शेतकऱ्यांचा जीव घेणाºया वन्यप्राण्यांना संरक्षण देणारा कायदा रद्द करा, या मागणीसाठी सोमवारी (दि. २६) शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या वतीने विधानभवनावर मोर्चा काढणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ...
शेतक-यांचे शिष्टमंडळ मंगळवारी हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर धडकून, पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून कायमस्वरुपी सिंचनासाठी तत्काळ पाणी सोडण्याची मागणी तहसीलदार आशिष बिराजदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे़ ...