केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं. Read More
Trending Viral News in Marathi : आंदोलनाला पाठिंबा आणि विरोध करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत या आजींनी मात्र आज सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. ...
शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा देताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. ''अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. ...
Farmer Protests : कृषी मंत्रालयाने पत्र पाठविल्यानंतर मंगळवारी पंजाबच्या ३२ शेतकरी संघटनांनी सिंघू सीमेवर बैठक घेतली. बुधवारी ५०० संघटनांचे नेतृत्व करणारी संयुक्त किसान मोर्चा बैठक घेत असून, या बैठकीत शेतकऱ्यांची पुढील रणनिती ठरणार आहे. ...
farmers protest : स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार, लोक संघर्ष मोर्चा, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट, भारतीय कम्युनिस्ट, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, एनएपीएम आदी संघटनांनी मोर्चाचा इशारा दिला होता. ...
किसान भाई आगे बढो... हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा देत आणि केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत नाशिक येथून निघालेल्या किसान संघर्ष संवाद यात्रेचे येथे जंगी स्वागत करीत दिल्लीत शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला भाजप वगळता सर्वपक्षीय पदा ...
farmers Protest : शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघितले नाही तर लोकशाहीची, परिणामी आर्थिक धोरणाची गुणवत्ता कमी होते व त्यांची कार्यवाही अवघड बनते. ...