लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
याला म्हणतात इच्छाशक्ती! ६२ वर्षांच्या आजी २३० किमी ड्रायविंग करत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या - Marathi News | 62 Year old woman drove from patiala to singhu border to join farmers protest | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :याला म्हणतात इच्छाशक्ती! ६२ वर्षांच्या आजी २३० किमी ड्रायविंग करत सिंघू बॉर्डरवर पोहचल्या

Trending Viral News in Marathi : आंदोलनाला पाठिंबा आणि विरोध करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत या आजींनी मात्र आज सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

'शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव, न्याय मिळावा हीच सदिच्छा' - Marathi News | It is unfortunate that Baliraja has to agitate on Farmers' Day, sharad pawar on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शेतकरी दिनी बळीराजाला आंदोलन करावं लागतंय हे दुर्दैव, न्याय मिळावा हीच सदिच्छा'

शरद पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा देताना दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे. ''अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असलेल्या बळीराजाला उचित सन्मान देण्याची प्राथमिक जबाबदारी शासनकर्त्यांची आहे. ...

शेतकऱ्यांनी रक्तानं लिहीली पंतप्रधान मोदींना पत्रं, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी - Marathi News | farmers wrote letters to Prime Minister Modi in blood demanding repeal of agricultural laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांनी रक्तानं लिहीली पंतप्रधान मोदींना पत्रं, कृषी कायदे रद्द करण्याची मागणी

सिंघू सीमेवर रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. ...

सरकारच्या पत्रावर शेतकरी आज घेणार निर्णय; संयुक्त किसान मोर्चाची बैठक, पुढील रणनीती ठरविणार - Marathi News | Farmers to take decision today on government letter; The meeting of Samyukta Kisan Morcha will decide the next strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारच्या पत्रावर शेतकरी आज घेणार निर्णय; संयुक्त किसान मोर्चाची बैठक, पुढील रणनीती ठरविणार

Farmer Protests : कृषी मंत्रालयाने पत्र पाठविल्यानंतर मंगळवारी पंजाबच्या ३२ शेतकरी संघटनांनी सिंघू सीमेवर बैठक घेतली. बुधवारी ५०० संघटनांचे नेतृत्व करणारी संयुक्त किसान मोर्चा बैठक घेत असून, या बैठकीत शेतकऱ्यांची पुढील रणनिती ठरणार आहे. ...

कृषी कायद्याविरोधातील आंदोलन वांद्र्यात रोखले, केंद्र सरकारचा मोर्चेकऱ्यांकडून निषेध  - Marathi News | The agitation against the agricultural law was stopped in Bandra, the protest of the central government by the front workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृषी कायद्याविरोधातील आंदोलन वांद्र्यात रोखले, केंद्र सरकारचा मोर्चेकऱ्यांकडून निषेध 

farmers protest : स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार, लोक संघर्ष मोर्चा, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट, भारतीय कम्युनिस्ट, जनता दल, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, एनएपीएम आदी संघटनांनी मोर्चाचा इशारा दिला होता.  ...

किसान संवाद संघर्ष यात्रेचे मालेगावी स्वागत - Marathi News | Welcome to Malegaon of Kisan Samvad Sangharsh Yatra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान संवाद संघर्ष यात्रेचे मालेगावी स्वागत

किसान भाई आगे बढो... हम तुम्हारे साथ है... अशा घोषणा देत आणि केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत नाशिक येथून निघालेल्या किसान संघर्ष संवाद यात्रेचे येथे जंगी स्वागत करीत दिल्लीत शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला भाजप वगळता सर्वपक्षीय पदा ...

शेतकरी सरकारची खुर्ची हलवू शकतो, कारण... - Marathi News | The farmer can move the government chair, because ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेतकरी सरकारची खुर्ची हलवू शकतो, कारण...

farmers Protest : शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघितले नाही तर लोकशाहीची, परिणामी आर्थिक धोरणाची गुणवत्ता कमी होते व त्यांची कार्यवाही अवघड बनते. ...

थंडीमध्ये शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा, चर्चेसाठी प्रस्ताव न मिळाल्याचा संघटनांचा दावा - Marathi News | The unions claim that the farmers' patience was tested in the cold and no proposal was received for discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडीमध्ये शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा, चर्चेसाठी प्रस्ताव न मिळाल्याचा संघटनांचा दावा

Farmer Protests : सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे अडवून धरत सरकार विरोधात घोषणाबाजी केली. ...