लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
हरयाणा-राजस्थान सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून लाठीमार - Marathi News | lathi charge on farmers by haryana police at rajasthan border during protest today updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा-राजस्थान सीमेवर शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून लाठीमार

Farmers Protest : ३०-४० शेतकरी बॅरिकेट्स तोडणं आणि राज्याच्या संपत्तीचं नुकसान केल्याच्या आरोपाखाली हरयाणा पोलिसांच्या ताब्यात ...

केंद्राची लंच डिप्लोमसी; सातव्या फेरीतही ताेडगा निघाला नाही - Marathi News | The center’s lunch diplomacy; Tedga did not make it to the seventh round either | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राची लंच डिप्लोमसी; सातव्या फेरीतही ताेडगा निघाला नाही

विकास झाडे नवी दिल्ली : शेतीविषयक कायदे  रद्द करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र  सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात निर्माण झालेला तिढा  ... ...

शेतकऱ्यांसाठी सिंधू बॉर्डरवर फ्री Wi-Fi लागलं, 'आप'चा इंटरनेट प्लॅन - Marathi News | Free Wi-Fi on Indus border for farmers, 'Aap' internet plan by kejariwal | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांसाठी सिंधू बॉर्डरवर फ्री Wi-Fi लागलं, 'आप'चा इंटरनेट प्लॅन

Farm Laws : राहुल गांधींनी सुरू केला 'ट्विटर पोल', पंतप्रधान मोदींसंदर्भात दिले 'हे' चार ऑप्शन - Marathi News | rahul gandhi twitter poll on PM Modi about farm laws  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farm Laws : राहुल गांधींनी सुरू केला 'ट्विटर पोल', पंतप्रधान मोदींसंदर्भात दिले 'हे' चार ऑप्शन

राहुल गांधींनी आपल्या एका ट्विटच्या माध्यमाने पंतप्रधान मोदींवर निशाना साधला आहे. त्यांनी ट्विटरवर एक पोल सुरू केला आहे आणि यात प्रश्न विचारला आहे, की पंतप्रधान मोदी शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यास नकार देत आहेत कारण? ...

...अन्यथा अण्णा हजारे करणार दिल्लीमध्ये आंदोलन - Marathi News | ... otherwise Anna Hazare will agitate in Delhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :...अन्यथा अण्णा हजारे करणार दिल्लीमध्ये आंदोलन

केंद्र सरकारने चार वर्षे केवळ आश्वासने दिली. आता शेतकऱ्यांच्या पिकांबाबतच्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा जानेवारी महिन्यात दिल्लीत आंदोलन करण्यावर ठाम आहे, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दि ...

दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना देणार मोफत Wi-Fi सुविधा; केजरीवाल सरकारची मोठी घोषणा  - Marathi News | aap government to install wifi hotspots for farmers protesting on delhi borders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना देणार मोफत Wi-Fi सुविधा; केजरीवाल सरकारची मोठी घोषणा 

AAP Government And Farmers Protests : शेतकऱ्यांसाठी सिंघू सीमेवर केजरीवाल सरकार फ्री वाय-फाय हॉट स्पॉट्स लावणार असल्याची माहिती मिळत आहे. ...

राहुल गांधींपेक्षा शेतीची जास्त माहिती : राजनाथ सिंहांचे टीकेला थेट प्रत्युत्तर - Marathi News | rajnath singh criticism on rahul gandhi knows more about agricultural than him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींपेक्षा शेतीची जास्त माहिती : राजनाथ सिंहांचे टीकेला थेट प्रत्युत्तर

शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला राजनाथ सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, आम्ही शेतकऱ्यांविरोधी निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ...

... पण दिल्लीत बसून IPL सामने मात्र भरवता येतात, भाजप नेत्याची शरद पवारांवर टीका - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticize sharad pawar on new farmers law comment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... पण दिल्लीत बसून IPL सामने मात्र भरवता येतात, भाजप नेत्याची शरद पवारांवर टीका

Sharad Pawar : "राज्यांशी कोणतीही चर्चा किंवा त्यांचं मत जाणून न घेताच केंद्र सरकारने कृषी कायदे रेटून नेले. दिल्लीत बसून शेती करता येत नाही", असा टोला शरद पवार यांनी मोदी सरकारला लगावला होता. ...