Dam Water Level Maharashtra : गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील २५९९ लघु प्रकल्पांमध्ये जलसाठा तब्बल ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक साठा झाल्याने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पिण्य ...
Safflower Farming : रब्बी पिकाची निवड करताना कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे आणि अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक विचारात घेतल्यास करडईसारखे फायदेशीर दुसरे पीक नाही. करडई हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. भारतातील एकूण करडई क ...
Dairy Farming Crisis : गेल्या काही दिवसांच्या अतिवृष्टीमुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा असलेला दुग्धव्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. चाऱ्याची टंचाई, जनावरांचे आरोग्य बिघडणे आणि दूध उत्पादनात झालेली घट यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन् ...
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दसऱ्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. १) शेतमाल विक्रीचा पहाटेचा बाजार सुरू करण्यात आला. बाजार समितीचे अध्यक्ष संदीप फडतरे यांच्या हस्ते काटा पूजन करून या बाजाराचे उद्घाटन झाले. ...
राज्य सरकारने आगामी ऊस गळीत हंगामात गाळपावर प्रतिटन पंधरा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कपातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खिशातून काढून घेऊन त्यांनाच दिले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीसह इतर कपातीच्या माध्यमातून सरकार तब्बल ३३६ कोटी रुपये शेतकऱ्य ...
Zendu Flower Market : दसऱ्याच्या मुहूर्तावर झेंडूला सोन्याचा भाव मिळू लागला आहे. वसमत तालुक्यातील शेतकरी थेट परभणी बाजारपेठेत दाखल झाले असून, बुधवारी झेंडूचा भाव तब्बल १०० ते १२० रुपये किलोपर्यंत पोहोचला. अतिवृष्टीमुळे आवक घटल्याने दरवाढ झाली असून, य ...
Drought Alert : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीप हंगामातील आणेवारी फक्त ४७.८४ टक्के नोंदली गेली आहे. एकाही गावाची आणेवारी ५० टक्क्यांच्या वर नसल्याने जिल्हा ओल्या दुष्काळाच्या संकटाच्या उंबरठ्यावर आल्याचे स्पष्ट झाले आहे. २ लाखांहून अधिक हेक्टरवरील प ...