Crop Insurance : राज्य शासनाने पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यंदा बीड जिल्ह्यातील सुमारे ५.९० लाख हेक्टरवरील पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाली असली तरी, आता भरपाई कापणी प्रयोगानंतरच ठरणार आहे. पूर्वीप्रमाणे २५% आगाऊ रक्कम ...
Manoj Jarange dasara Melava speech: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाचे अस्त्र उपसण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांकडून १५ रुपये घेण्याच्या निर्णयावरून मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला. ...
राज्यात पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून मदतीसाठी देवस्थाने, सरकारी कर्मचारी व नागरिक पुढे सरसावत आहेत. अशा कठीण काळात माटाळा या लहानशा गावातील अल्पभूधारक ज्ञानेश्वर शिंदे यांनी आपल्या पत्नीचे दागिने मोडून तब्बल ५१ हजार रुपयांची मदत ...
Dam Water Level Maharashtra : गेल्या काही दिवसांत झालेल्या दमदार पावसामुळे राज्यातील २५९९ लघु प्रकल्पांमध्ये जलसाठा तब्बल ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक साठा झाल्याने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पिण्य ...
Safflower Farming : रब्बी पिकाची निवड करताना कमी पाण्यात, कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे आणि अवर्षणाचा ताण सहन करणारे पीक विचारात घेतल्यास करडईसारखे फायदेशीर दुसरे पीक नाही. करडई हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. भारतातील एकूण करडई क ...
Dairy Farming Crisis : गेल्या काही दिवसांच्या अतिवृष्टीमुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा असलेला दुग्धव्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. चाऱ्याची टंचाई, जनावरांचे आरोग्य बिघडणे आणि दूध उत्पादनात झालेली घट यामुळे पशुपालक शेतकऱ्यांचे उत्पन् ...
नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दसऱ्याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. १) शेतमाल विक्रीचा पहाटेचा बाजार सुरू करण्यात आला. बाजार समितीचे अध्यक्ष संदीप फडतरे यांच्या हस्ते काटा पूजन करून या बाजाराचे उद्घाटन झाले. ...
राज्य सरकारने आगामी ऊस गळीत हंगामात गाळपावर प्रतिटन पंधरा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कपातीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खिशातून काढून घेऊन त्यांनाच दिले आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीसह इतर कपातीच्या माध्यमातून सरकार तब्बल ३३६ कोटी रुपये शेतकऱ्य ...