आफ्रिकेतून स्थलांतर करून येणारा 'चातक' पक्षी 'पिऊ पिङ्गा असा स्वर काढतो. शास्त्रज्ञांच्या मते, हा पक्षी केवळ आकाशातून पडणाऱ्या पहिल्या थेंबाची प्रतीक्षा करतो. ...
शेतकऱ्याने तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकरी श्रीहरी राजाराम खोमणे यांनी गेल्या आठवड्यात त्यांच्या निलंगा येथील चार एकर शेतीत एका नामांकित कंपनीचे सोयाबीन बियाणे पेरले होते. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फळपीक विमा काढण्यासाठी मोठी धावपळ सुरू आहे. पेरणीचा हंगाम सोडून अनेक शेतकरी गावासह तालुक्यातील ग्राहक सेवा केंद्राबाहेर रांगा लावत आहेत. ...
शासनाच्या सोलार योजनेचा लाभ घेण्यासाठी सावळेश्वर (पैठण) येथील शेतकरी उत्रेश्वर गोरडे, जयश्री जगदाळे, पांडुरंग मस्के, रेखा दिलीप गायकवाड, यांसह इतर शेतकऱ्यांना चार महिन्यांपूर्वी रोटासोल कंपनीचा सोलार पंप उभारण्यासाठीची मंजुरी मिळाली होती. ...