Banana Market गेल्या महिनाभरात केळीच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी प्रति क्विंटल २२०० ते २७०० रुपये क्विंटलने विकली जाणारी केळी आता फक्त १२०० ते १७०० रुपयांवर आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
Kanda Bajar Bhav : दसऱ्याच्या निमित्ताने राज्यातील काही बाजारात आज गुरुवार (दि.०२) ऑक्टोबर रोजी कांदा लिलाव बंद होता. तर लिलाव झालेल्या बाजारात आज एकूण २९४६७ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ५३६ क्विंटल लोकल, १९३० क्विंटल नं.१, १६१० क्विंटल नं.२, ८ ...
Maharashtra Flood : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली असली, तरी नुकसानीचे मोठे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण करण्यास किमान दोन आठवड्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. ...
सीना नदीला पंधरा दिवसांत तीन वेळा महापूर आल्याने नदीकाठावरील शेतांतील उभ्या पिकांत पाणीच पाणी साठलेले आहे. खरिपाचे नुकसान झालेच आहे; यासह यंदा रब्बी पेरण्याही आणखी महिनाभर लांबणीवर गेल्याचे शक्यता आहे. ...
Crop Insurance : राज्य शासनाने पीक विम्याचे निकष बदलल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. यंदा बीड जिल्ह्यातील सुमारे ५.९० लाख हेक्टरवरील पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाली असली तरी, आता भरपाई कापणी प्रयोगानंतरच ठरणार आहे. पूर्वीप्रमाणे २५% आगाऊ रक्कम ...
Manoj Jarange dasara Melava speech: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आंदोलनाचे अस्त्र उपसण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांकडून १५ रुपये घेण्याच्या निर्णयावरून मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला. ...