Wakhar Corporation : हिंगोली जिल्ह्यातील वखार महामंडळाच्या गोदामात साठवलेल्या शेतमालाला कीड लागल्याचा प्रकार समोर आला आहे. यात शेकडो क्विंटल धान्याची नासाडी झाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी ...
farmer success story तालुक्यातील नानटे गावचा सुशिक्षित तरुण शेतकरी नीलेश नामदेव तांबे यांनी शेतीमध्ये केलेली वाटचाल संपूर्ण तालुक्यात प्रेरणादायी ठरत आहे. ...
Marathwada Crop Damage : अतिवृष्टी आणि सलग पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जून ते ऑगस्टदरम्यान लाखो हेक्टरवरील पिके हातची गेली असून, शासनाने १५०० कोटींच्या मदतपॅकेजपैकी ३०० कोटींचे वाटप सुरू केले आहे. सप्टेंबरमधील नुकसानीसाठ ...
sugacane katemari मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात उसाचा काटा मारणाऱ्या कारखान्यावर कारवाई करण्याची केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. ...
Purgrasta Madat Package राज्य सरकारने जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणीसाठी गुरुवारी जीआर जारी करण्यात आला. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.०९) ऑक्टोबर रोजी एकूण २,१७,७७७ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १९४३६ क्विंटल लाल, २०२१४ क्विंटल लोकल, १०५३ क्विंटल नं.१, १०५३ क्विंटल नं.२, १०६० क्विंटल नं.३, ३७३० क्विंटल पांढरा, १,४९,१०८ क्विंटल उन्ह ...