Chilli Farming Success Story : नियोजनबद्ध शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कमी क्षेत्रातूनही चांगले उत्पन्न मिळू शकते. हिमायतनगर तालुक्यातील गजानन गारशेटवार यांनी २० गुंठे क्षेत्रात मिरची लागवड करून तब्बल दीड लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.(Ch ...
सध्या दिवसेंदिवस कडाक्याचा उन्हाळा वाढू लागला आहे आणि त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दहा लघू आणि एक मध्यम प्रकल्प तलावांपैकी लांडगेवाडी तलावात मृत संचयी पाणीसाठा असून, उर्वरित तलावांमध्ये ...
Vegetable Farming Success : पारंपरिक शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने अनेक शेतकरी आता भाजीपाला शेतीकडे वळत आहेत. सिल्लोड तालुक्यातील लिहाखेडी येथील शेतकरी अशोक साखळे यांनी वेली बीन्सच्या लागवडीतून सुमारे एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत शेतीतील नवा ...
मागेल त्याला ठिबक तसेच तुषार सिंचन व सौर ऊर्जेतून शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज अशी जलसुरक्षा व ऊर्जा सुरक्षा प्रदान केल्याने राज्यात शेती क्षेत्रात समृद्धी आल्याची उत्पादनात माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील सुमारे २६ सहकारी संस्थांमध्ये आता थेट काजू खरेदी केंद्र सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष म ...