sugar production 2025-26 राज्यात पुढील १० दिवसांत गाळप हंगाम संपण्याची शक्यता आहे. देशातून यंदा सात ते आठ लाख टन साखर निर्यात, तर ३१ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाणार आहे. ...
उन्हाळा हा पशुधनासाठी अत्यंत संवेदनशील काळ असतो. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात मार्च ते जून या कालावधीत तापमान खूप वाढते. या काळात उष्णतेमुळे जनावरांवर हीट स्ट्रेस (Heat Stress) निर्माण होतो. त्यामुळे पशुपालकांनी उन्हाळ्यात जनावरांचे योग्य नियोजन ...
Nagpur : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित यंत्रणांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री च ...
Today Onion Maket Rate : राज्यात आज गुरुवार (दि.०२) रोजी एकूण १,१४,९३२ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात ३६४९४ क्विंटल लाल, १२७२५ क्विंटल लोकल, १७८१ क्विंटल पांढरा, ४३३५ क्विंटल पोळ, २०८२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
खते, वाढलेल्या औषधांच्या किमती, मशागतीचा खर्च, वाढती मजुरी यामुळे बाजारात द्राक्षे विक्रीसाठी नेणे परवडत नाही. परिणामी बेदाणा करण्याकडे कल वाढला आहे. बेदाणाला २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे. ...
शेतकरी फक्त उत्पादक राहिला तर नागवला जातो; पण तो जेव्हा स्वतः व्यापारी बनतो, तेव्हाच त्याच्या कष्टाला खरी किंमत मिळते, हे वालवड (ता. भूम) येथील एका तरुण शेतकरी तथा शिक्षकाने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. ...
Hailstorm Alert in Marathwada : उन्हाच्या चटक्यांनी हैराण झालेल्या मराठवाड्याला आता पावसाचा तडाखा बसणार आहे. २ ते ५ एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विशेषतः २ आणि ३ एप्रिल रोजी गारपीट होण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ् ...