डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागांतर्गत नारळ वाळवणी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राद्वारे किलो नारळ वाळवणे तसेच नारळाच्या चिप्ससुद्धा करणे सोपे झाले आहे. ...
dudh anudan yojana दुधाचे दर कोसळल्यामुळे सरकारने जाहीर केलेली अनुदान योजना बारगळली आहे. लिटरमागे प्रारंभी पाच व नंतर सात रुपये देण्याचे सरकारने घोषित केले होते. ...
बायोगॅस युनिटमधून शेतकऱ्यांना गॅस मिळते, साधारणतः महिन्याला दीड सिलिंडर गॅसची निर्मिती होते. त्याचबरोबर स्लरीही बाहेर पडते. ही स्लरी शेतीसाठी उपयुक्त आहे. पण, स्लरी संबंधित शेतकऱ्याला नको असेल, तर ते 'गोकुळ'कडून त्याची खरेदी केली जात आहे. ...
महाशिवरात्रीला महादेवाला कवठाचा नैवेद्य दाखवला जातो आणि भक्तांना प्रसाद म्हणून दिला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाचं विशेष महत्त्व आहे कारण वसंत ऋतूत मिळणाऱ्या कवठात अमृत उतरते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक घरात कवठ प्रसाद म्हणून दिला जातो. ...
Tick Management : पशुपालकांना वारंवार भेडसावणारी समस्या म्हणजे गोचीड (Gochid) निर्मूलन होय. या समस्येचा प्रभाव फक्त जनावरांच्या आरोग्यावर नाही तर त्याच्या उत्पादनावरही होतो. म्हणूनच गोचीड निर्मूलनासाठी योग्य पद्धतींचा अवलंब करणं अत्यंत महत्त्वाचं आहे ...