Amravati : कुक्कुटपालन व्यवसाय उभा करत कोट्यवधींचा टर्नओव्हर गाठणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आता थेट ऑक्सफर्ड विद्यापीठात आपले अनुभव मांडण्याचे निमंत्रण मिळाले आहे. ...
Tur Kharedi : तूर खरेदीच्या हंगामात शेतकऱ्यांसाठी धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. नाफेडमार्फत सुरू असलेली तूर खरेदी अचानक ठप्प झाल्याने शेकडो शेतकरी अडचणीत आले आहेत. नोंदणी करूनही अनेकांना तूर विक्री करता आली नसल्याने संताप व्यक्त होत असून, या ...
kanda market वर्षापासून कमी भाव मिळणाऱ्या कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. निर्यात धोरणातील धरसोडपणा यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. ...
Galmukt Dharan Galyukt Shivar 2.0: धरणातील गाळ हा केवळ कचरा नसून तो शेतकऱ्यांसाठी खजिनाच ठरत आहे. 'गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार २.०' योजनेमुळे धरणांची साठवण क्षमता वाढलीच, पण हाच गाळ शेतात गेल्याने जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनातही मोठी वाढ होत आहे. त ...