अशा परिस्थितीत काम करणे म्हणजे कमी खत तयार करण्यासाठी जास्त ऊर्जा वापरणे. हे थेट आर्थिक नुकसान आहे असं एका प्लांट ऑपरेशन्स मॅनेजरच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे ...
Kapus Kharedi :'सीसीआय'च्या हमीभाव खरेदी केंद्रांवर मोठ्या गैरव्यवहाराचा संशय व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर बोगस ऑनलाइन नोंदणी करून खासगी व्यापारी माल विकत असल्याच्या चर्चेमुळे खऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. प्रशासनाने चौकशीचे संकेत दिल् ...
Farmer Success Story : नांदेडच्या पानशेवडी गावातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने मनरेगाच्या मदतीने केशर आंब्याची बाग उभी करून अवघ्या तीन वर्षांत ५.५ लाखांचे उत्पन्न मिळवले आहे. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे ही यशोगाथ ...
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यातच आता पुन्हा 'यलो अलर्ट' सह वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. ...
Dhan Kharedi : धान खरेदी प्रक्रियेत मोठी तफावत समोर आली असून, हजारो शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. ४,५०० शेतकऱ्यांनी नोंदणी करूनही केवळ ८०४ शेतकऱ्यांचेच धान खरेदी करण्यात आले आहे. उद्दिष्ट वाढवले नसल्याने उर्वरित शेतकऱ्यांना आपले धान मातीमोल दरात विक ...
Hingoli Halad Project : हिंगोली जिल्ह्यात हळदीने आता 'गोल्डन' वळण घेतले आहे. महिला बचत गटांच्या पुढाकारातून हळदीपासून विविध ब्रँडेड उत्पादने तयार केली जात असून, 'हिंगोली यलो गोल्ड' या नावाने हा उपक्रम बाजारात झेप घेत आहे. (Hingoli Halad Project) ...
बटाट्याचे उत्पादन वाढले आणि मागणी स्थिरावल्याने सध्या बाजारात दरात मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात दहा रुपयांपर्यंत बटाटा खाली आला आहे. त्यात युद्धामुळे निर्यातीवरही काहीसा परिणाम दिसत असून, त्यामुळे दर कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. ...