Kharif Crop Management : मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी, तुर आणि हळद या खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोग, कीड आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता वाढली आहे. या परिस्थितीत शेतकरी बांधवांनी घ्या ...
Bailjodi : कधीकाळी शेतीचे मुख्य आधारस्तंभ असलेले बैलजोडी आता विरळ होत चालले आहेत. मागील काही वर्षातील आकडेवारी धक्कादायक असून, बैलांची संख्या निम्म्यावर आली आहे. यामुळे पोळ्यासारखे सणही फिकट होताना दिसत आहेत. (Bailjodi) ...
Krushi Salla : मराठवाड्यात सर्वत्र वादळी वारे, मेघगर्जना व मुसळधार बरसत आहे. यामुळे कापूस, तूर, सोयाबीन, फळबागा व पशुधनाचे मोठे नुकसान होऊ शकते. पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या महत्त्वाच्या उपाययोजना कराव्यात, याबाबतचा तज्ज्ञांचा मार्ग ...
Jalna Anudan ghotala : जालना जिल्ह्यात उघडकीस आलेल्या नैसर्गिक आपत्ती अनुदानातील तब्बल २४ कोटी ९० लाख रुपयांच्या घोटाळ्याचा तपास अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडे (EoW) वर्ग करण्यात आला आहे. वाचा सविस्तर माहिती (Jalna Anudan ghotala) ...
Crop Damage in Marathwada : मराठवाड्यात गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामावर मोठं संकट आले आहे. आतापर्यंत ४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात महसूलमंत्री उद्या घेणार आढावा वाचा स ...