ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
Agriculture : भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. मात्र आजचा शेतकरी आत्महत्या करतो आहे... कारण शेती तोट्यात गेली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या कोलमडून गेला आहे. ...
Buldhana Milk Industry : दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने भरपूर संधी असतानाही नियोजनशून्यता, अंमलबजावणीचा अभाव आणि दुर्लक्षित धोरणांमुळे बुलढाणा जिल्हा आजही दूध उत्पादनाच्या स्पर्धेत मागे आहे. ...