farmer success story बांबवडे (ता.पलूस) येथील तरुण शेतकऱ्याने २० गुंठे क्षेत्रात पहिल्या दोन पिकात ९ लाखांचे पेरूचे उत्पन्न घेतले तर या तिसऱ्या वर्षात पंधरा लाखांवर उत्पन्न घेण्याची जिद्द बाळगली आहे. ...
सोन्याचे मोल असणाऱ्या जमिनी, मातीमोल किमतीने विकू नका, असे आवाहन रायगड एमएमआरडीए केएससी नवनगरविरोधी समितीने शेतकऱ्यांना जाहीर पत्रकाद्वारे केले आहे. ...
Crop Loan : कर्जमाफीला बगल दिल्याने बहुतांश शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. त्यात आता बँक कर्ज वसुलीसाठी सक्ती करत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. (Crop Loan) ...
वातावरणातील बदलाचा परिणाम फळबागांवर होऊ लागल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. यावर्षी प्रचंड प्रमाणात आलेला मोहर आणि कैऱ्यांनी लदबदलेली झाडे आता मोकळी होऊ लागल्याने याचा परिणाम आंबा उत्पादनावर होणार आहे. ...
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा माणगा बांबू उत्पादनातील अग्रेसर जिल्हा म्हणावा लागेल. येथे किमान आठ ते दहा हजार शेतकरी आज बांबू शेतीशी जोडले गेले आहेत. ...