बाजारात रत्नागिरी, देवगड हापूसच्या नावाखाली दुसऱ्याच ठिकाणचा आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. रत्नागिरीचा हापूस आंबा सांगली निवडक टपाल कार्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. ...
शेतात गाळ भरण्याचे फायदे अनेक आहेत पण गाळ काढण्यापूर्वी गाळाचे परीक्षण आणि गुणवत्ता निश्चिती करणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण यावरच तुमचे पुढील पिक नियोजन केले जाणार आहे. ...
Soybean Market Update : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोयाबीनच्या मागणीत वाढ झाली असून, त्यामुळे दरात काही प्रमाणात तेजी दिसून आली. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. ...
पार्टी म. येथील शेतकऱ्याच्या शेतातील २०० केळीची झाडे अज्ञात व्यक्तीने कापून टाकली. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून, या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ८० ते ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
सध्या जिल्हाभरासह नेवासा तालुक्यात शेतकऱ्यांची उन्हाळी (लाल) कांदा काढण्याची लगबग सुरू आहे. यंदा कांदा काढणीचे दर चांगलेच वाढले असून, एकरी १३ ते १४ हजार रुपये द्यावे लागत आहेत. ...