"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा "महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण "अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया "हात लावायचा नाही, मी पोलिसाचा मुलगा"; आधी वाहनांना उडवले, मद्यधुंद तरुणाचा नारायण पेठेत धिंगाणा १६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला काळाचा घाला! नैनीतालमध्ये भीषण अपघात, खोल दरीत पडली कार; तिघांचा मृत्यू, १ जखमी कोल्हापूर: शिक्षक TET परीक्षा पेपर फोडणाऱ्या टोळीतील ९ जणांना मुरगूडमध्ये पोलिसांनी केली अटक!! दोन शिक्षक ताब्यात बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...
Farmer, Latest Marathi News
राज्यात यंदा हमीभावाने कापूस, सोयाबीन, तूर या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली आहे. ...
रीप हंगाम २०२४ साठी राज्य हिस्सा विमा हप्ता २ हजार ८३ कोटी २० लाख इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. ...
सध्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक म्हणून कार्यरत असलेल्या सुनिल बोरकर यांची पुन्हा मृदसंधारणच्या कृषी सहसंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.१०) रोजी एकूण ८८०८९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०५४४ क्विंटल लाल, ३१३१ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.१, ०३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, ५८५४८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Kalimiri Lagwad गरम मसाल्यातील 'काळीमिरी' हा महत्त्वपूर्ण घटक आहे. लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासून उत्पादन सुरू होते. ...
Tomato Market Rate : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर दिसून येत आहे. ...
उमरेडच्या कान्हवा शिवारात परत एकदा आमनदीच्या चुकीच्या नियोजनाने शेकडो शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली. संततधार पावसात बहरलेली कपाशी, सोयाबीनची शेतं पाण्याखाली गेली आणि शेतकऱ्यांचा जगण्याचा आधारच हिरावला. (Crops) ...
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातून बाहेर पडून दापोली तालुक्यातील रोवले गावात कविता आशुतोष चांदोरकर यांनी शेतीचे स्वप्न साकारले आहे. ...