fal pik vima yojana खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा यापुढे पीक कापणी प्रयोगानुसार नुकसानभरपाई देण्याचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी हानीकारक निर्णय घेतला असताना, आता हवामान आधारीत फळपीक विमा योजनेतही शेतकऱ्यांसाठी धक्का दिला आहे. ...
केंद्र सरकारच्या वतीने पर्यावणाचे नुकसान होईल हे कारण समोर करून एचटीबीटीला परवानगी नाकारण्यात आली. मात्र, एचटीबीटीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार असून, बराच फायदा होणार आहे. ...
Agriculture Success Story : केवळ १०० दिवसांच्या कालावधीचे मानले जाणारे चवळी पीक तब्बल १५५ दिवस उत्पादनक्षम ठेवत बेलोरा (ता. मानोरा) येथील प्रयोगशील आणि अल्पभूधारक शेतकरी विशाल विष्णू ठाकरे यांनी चवळी व भाजीपाला पिकांमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले ...
जास्तीचे उत्पादन देणाऱ्या आडसाली उसाचे क्षेत्र सहा हजार हेक्टरने घटले असून, कमी उत्पादन देणाऱ्या उसाचे क्षेत्र गतवर्षीपेक्षा १३ हजार हेक्टरने वाढले आहे. ...
Madhache Gav : महाराष्ट्रातील विविध १० जिल्ह्यांतील १० गावांमध्ये 'मधाचे गाव' ही योजना राबविण्याचा निर्णय राज्याच्या उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने ३० एप्रिल २०२५ रोजी घेतला आहे. ...
shelya mendhya kharedi yojana पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध जिल्हास्तरीय योजनांमध्ये १० शेळ्या/मेंढ्या व १ बोकड/नर मेंढा याप्रमाणे अनुसूचीत जाती/जमातीचा लाभार्थींना शेळी/मेंढी वाटप करणे ह्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ...
Cotton Seed : मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केल्यास गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर २०२५-२६ या हंगामासाठी शेतकऱ्यांना बीटी बियाण्यांचे वितरण १५ मे नंतरच करण्यात येणार आहे. ...