लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

नाशिक जिल्हा परिषदेकडून 50 टक्के अनुदानावर बियाणे विक्री, असा करा अर्ज  - Marathi News | Latest News agriculture News Nashik Zilla Parishad sells seeds at 50 percent subsidy, apply here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्हा परिषदेकडून 50 टक्के अनुदानावर बियाणे विक्री, असा करा अर्ज 

Agriculture News : यासाठी शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. ...

Till Bajarbhav : तीळ झाला 'हॉट कमॉडिटी'; जाणून घ्या कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर - Marathi News | latest news Till Bajarbhav: Till has become a 'hot commodity'; Know in which market it is getting the highest price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीळ झाला 'हॉट कमॉडिटी'; जाणून घ्या कोणत्या बाजारात मिळतोय सर्वाधिक दर

Till Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तिळाची आवक (Till Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

खरीपातील पिकांची कीड व रोगमुक्त उगवण होण्यासाठी पेरणीपूर्वी करा हे सोपे उपाय - Marathi News | To ensure pest and disease-free germination of Kharif crops, follow these simple steps before sowing. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खरीपातील पिकांची कीड व रोगमुक्त उगवण होण्यासाठी पेरणीपूर्वी करा हे सोपे उपाय

खरीप हंगाम तोंडावर आला असून, शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा आणि अनिवार्य टप्पा मानला जात आहे. ...

दुष्काळी भागात फुलविला समृद्धीचा मळा, बारामतीमध्ये येतेय शाश्वत विकासाची पावलोपावली प्रचिती - Marathi News | A study tour was conducted jointly by Sindhudurg District Bank and Bhagirath Gram Vikas Pratishthan, Zarap, to understand the Baramati pattern of sustainable development | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दुष्काळी भागात फुलविला समृद्धीचा मळा, बारामतीमध्ये येतेय शाश्वत विकासाची पावलोपावली प्रचिती

नागरिकांची एकी : राज्यकर्त्यांची साथ ...

देवगडचा आमरस जगात भारी; यंदा २५ हजार टन हापूस आंबा कॅनिंगसाठी गेला - Marathi News | Devgad's mango is the most popular in the world; 25 thousand tons of Hapus mangoes are being canned this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देवगडचा आमरस जगात भारी; यंदा २५ हजार टन हापूस आंबा कॅनिंगसाठी गेला

Mango Canning देवगड तालुक्यामधून यावर्षी आंबा कॅनिंगसाठी सुमारे २५ हजार टन आंबा रवाना झाला आहे. १ एप्रिलपासून आंबा कॅनिंग व्यवसाय तालुक्यामध्ये सुरू करण्यात आला होता. ...

'एक रुपयात पीक विमा' बंद झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या वाट्याला दरवर्षी ७०० कोटींपेक्षा अधिक भुर्दंड - Marathi News | Farmers now face more than Rs 700 crore in land penalty every year due to closure of 'One Rupee Crop Insurance' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'एक रुपयात पीक विमा' बंद झाल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या वाट्याला दरवर्षी ७०० कोटींपेक्षा अधिक भुर्दंड

Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजना बंद झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हिस्स्यापोटी आता दरवर्षी ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागणार असल्याचे विमा अभ्यासक अनिल जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. ...

Marathwada Weather Alert : मराठवाड्यात ३ दिवस वादळी पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Marathwada Weather Alert: Thunderstorm warning for 3 days in Marathwada; Is your district included? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात ३ दिवस वादळी पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा समावेश आहे का? वाचा सविस्तर

Marathawada Weather Update : मराठवाड्यात गेल्या काही काळात वादळी पावसाने (Thunderstorm) जोरदार हजेरी लावली आहे. येत्या २४ तासात पुन्हा पावसाची शक्यता असून हवामान विभागाने या भागात अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस्तर (Marathwada Weather Alert) ...

Avakali Paus: पिकं गेली, स्वप्नं विरली… आता पंचनाम्याचीच आशा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Avakali Paus: Crops gone, dreams shattered… Now the hope of Panchnama Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकं गेली, स्वप्नं विरली… आता पंचनाम्याचीच आशा वाचा सविस्तर

Avakali Paus : मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे. उन्हाळी कांद्यासह भाजीपाला, ज्वारी, भुईमूग, बाजरी यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आता पंचनाम्याची (Panchnama) आण ...