sakhar kamgar राज्यातील १३५ साखर कारखान्यांकडे कामगारांचे सुमारे ६०० कोटी रुपये अडकले आहेत. कामगार युनियन, कारखाना आणि राज्य शासन यांच्यातील त्रिस्तरीय करारालाच हरताळ फासला जातो. ...
Shetmal Bajar Bhav : अतिवृष्टी व घसरत्या बाजारभावांच्या दुहेरी फटक्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पुढील काही दिवसांत नवीन हंगाम सुरू होणार असल्याने दर आणखी कमी होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी साठवलेला शेतमाल विक्रीसाठी काढला आहे. ...
भारतीय अन्न महामंडळाने लहान खाजगी व्यापारी/उद्योजक/व्यक्तींना/शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था यांच्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदुळाची थेट विक्रीची योजना जाहीर केली आहे. ...
Satbara Kora Kara : अतिवृष्टी, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने शासनाकडे एकरी ५० हजार रुपये मदत आणि सातबारा कोरा करून कर्जमुक्तीची मागणी केली आहे. सरकारने निवडणुकीतील आश्वासन ...
गेल्या काही वर्षांत तालुक्यातील मोरवणे येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी-विक्रीचे प्रकार सुरू आहेत. अनेक परप्रांतीय लोकांनी शेतीची, जागांची खरेदी करून ठेवली आहे. ...