वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भात शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. ...
Sugarcane Crop : मराठवाड्यात मार्च व एप्रिल महिन्यात कडक उन्हामुळे करपलेला ऊस शेतकऱ्यांच्या चिंतेचे कारण ठरत होता. मात्र, मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rains) करपलेला ऊस पुन्हा हिरवागार झाला आहे. वाचा सविस्तर (Sugarcane Crop) ...
Marathawada Monsoon Update : सतत वादळी वारे, ढगाळ हवामान आणि मधूनच येणाऱ्या सरी यामुळे मराठवाड्यात पेरणीचा गोंधळ सुरू आहे. मात्र, हवामानतज्ज्ञ डॉ. औंधकर यांनी स्पष्ट सांगितले आहे की, खरा मान्सून १४ जूननंतरच सक्रिय होणार असून, तत्पूर्वी पेरणी टाळणेच य ...
Jaltara Yojana : पावसाळा तोंडावर असताना जलसंपत्ती वाचवण्याचे ठोस पाऊल उचलत वाशिम जिल्ह्यात 'जलतारा' अभियानाने दमदार कामगिरी केली आहे. तब्बल ४१ हजारांहून अधिक शोषखड्ड्यांची निर्मिती करत भूजल वाढीचा मजबूत पाया केला आहे. वाचा सविस्तर (Jaltara Yojana) ...