Kharif Shivar Feri Akola : 'नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी हताश होऊ नये,' असा संदेश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आयोजित खरीप शिवार फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोल ...
गेल्या काही महिन्यांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, चाळीत साठवलेला कांदा सडू लागण्याने शेतकरी त्रस्त आहेत. या घसरलेल्या कांदा भावाच्या निषेधार्थ संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शनिवारी (दि.२०) नाशिक जिल्ह्यातील विविध रस्त्यावर उतरत रास् ...
एप्रिल, मे व ऑगस्ट महिन्यात झालेल्या पूर्व मोसमी, जोरधारा व संततधार पावसाने ९१ हजार ८७१ शेतकऱ्यांना ७९ हजार १५८ हेक्टर नुकसानीसाठी शंभर कोटी ६८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. ...
Nanded Crop Damage : नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. पिकांचे प्रचंड नुकसान, मदतीत तुटवडा आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांत संताप उसळला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात 'आम्ही मतदानाच्या वेळी पाठ फि ...
Krishi University : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या विद्यापीठ शिवारफेरी उपक्रमात शेतकऱ्यांना २० ते २२ सप्टेंबरदरम्यान ३०० प्रगत पिकांचे थेट प्रात्यक्षिक पाहण्याची आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. (Krishi Uni ...