लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Panand Raste : पाणंद रस्ते वेळेत अतिक्रमणमुक्त करणे बंधनकारक अन्यथा शिस्तभंगाची कारवाई - Marathi News | Panand Raste : It is mandatory to clear encroachments on Panand roads in time, otherwise disciplinary action will be taken. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Panand Raste : पाणंद रस्ते वेळेत अतिक्रमणमुक्त करणे बंधनकारक अन्यथा शिस्तभंगाची कारवाई

panand raste niyam शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असलेले पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आग्रही आहेत. ...

या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट - Marathi News | Seeing the damage caused by the floods in Marathwada, farmers are taking the extreme decision to end their lives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :या संकटात बळीराजा तू एकटा नाहीस, अख्खा महाराष्ट्र सोबत आहे; हताश शेतकरी घेतायेत मृत्यूशी गळाभेट

अल्पभूधारक तरुण शेतकरी शरद भागवत गंभीर (३९) यांनी बुधवारी सकाळी झाडाला गळफास घेतला. ...

'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय? - Marathi News | Aditya Thackeray has written a letter to Chief Minister Devendra Fadnavis demanding that farmer loan waiver be done immediately. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?

Aaditya Thackeray Devendra Fadnavis: महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. याचा सर्वाधिक तडाखा शेतकऱ्यांना बसला असून, याच संदर्भात आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काही मागण्या केल्या आहेत.  ...

नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या - Marathi News | CM Devendra Fadnavis and DCM Ajit Pawar, Eknath Shinde along with the Guardian Minister inspected the damaged areas in various districts of Marathwada Flood | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या

महापुराने होत्याचं नव्हतं केलं, गुरं गेली, पिकं खरडली, घरंही बुडाली, काय खावं? कसं जगावं? हा एकच सवाल! मराठवाड्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती, अनेक गावांना वेढा, प्रकल्पांमधून विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इश ...

उसाची पळवापळवी होऊ नये म्हणून यंदा गळीत हंगाम लवकरच सुरु होणार; उसाला कसा मिळणार दर? - Marathi News | To prevent sugarcane from running out, the harvesting season will start soon this year; how will sugarcane get a fair price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाची पळवापळवी होऊ नये म्हणून यंदा गळीत हंगाम लवकरच सुरु होणार; उसाला कसा मिळणार दर?

Galap Hangam 2025-26 जिल्ह्याच्या कर्नाटक सीमा भागात चार ते पाच साखर कारखाने झाल्यामुळे ते ऊस पळवत आहेत. परिणामी जिल्ह्यातील कारखान्यांना उसाची टंचाई निर्माण होत असते. ...

'नुकसान कितीही मोठे असूद्या, शासन मदत करणार'; अजित पवारांची शेतकऱ्यांना ग्वाही! - Marathi News | 'No matter how big the loss, the government will help'; Ajit Pawar assures farmers! | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'नुकसान कितीही मोठे असूद्या, शासन मदत करणार'; अजित पवारांची शेतकऱ्यांना ग्वाही!

पंचनामे शासनाकडे आल्यानंतर तातडीने नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल ...

२५ वर्षांचे कष्ट क्षणात वाहून गेले; ४२ गाई-वासरांचा मृत्यू, भूमच्या पशुपालकावर दुःखाचा डोंगर - Marathi News | Dharashiv Rain: 25 years of hard work washed away in an instant; 42 cows and calves died, a mountain of grief for the cattle breeder of Bhoom | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :२५ वर्षांचे कष्ट क्षणात वाहून गेले; ४२ गाई-वासरांचा मृत्यू, भूमच्या पशुपालकावर दुःखाचा डोंगर

Dharashiv Rain : एका गायीपासून ६७ गायींचा गोठा उभं करण्यासाठी २५ वर्षे गेली. आम्ही पशुधनांना आपल्या लेकरांसारखं जपलं. ...

राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान - Marathi News | mns raj thackeray letter to cm devendra fadnavis over heavy rainfall in state and damage of farmers and agriculture 5 important suggestions made to govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

MNS Chief Raj Thackeray Letter To CM Devendra Fadnavis: सरकारने बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे हे सरकारचे कामच आहे. पण त्याची जाहिरातबाजी ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...