CM Devendra Fadnavis Delhi PC News: पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रातील एकूण पूर परिस्थितीची कल्पना दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Nuksan Bharpai : अतिवृष्टी व पुरामुळे झालेले नुकसान मान्य करून शासनाने अकोल्यातील ६ हजार १३६ शेतकऱ्यांना ४ कोटींपेक्षा जास्त मदत मंजूर केली आहे. मात्र, याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरूच असल्याने ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार, याबा ...
रासायनिक खतांच्या वापरांमुळे जमिनीचे आरोग्य, झाडांची, उत्पादकता यावर परिणाम होत असल्याचे कसोप (ता. रत्नागिरी) येथील धनंजय जोशी यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी रासायनिक खतांचा वापर थांबवून संपूर्ण सेंद्रीय शेतीकडे वळले. ...
Falbaga Yojana: अकोला जिल्ह्यात नरेगा योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा मोठा प्रकल्प उरतोय. उद्दिष्ट १,२०० हेक्टर असले तरी आतापर्यंत फक्त २४८ हेक्टर पूर्ण झाले आहेत. उर्वरित ९५२ हेक्टरावर लागवड कधी होणार, यावर शेतकऱ्यांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे. (Falba ...
Draksha Sheti सरासरीच्या तुलनेत यंदा सप्टेंबर अखेरपर्यंत पाच टक्के क्षेत्रावर देखील फळ छाटणी झालेली नाही. त्यामुळे यंदा द्राक्ष हंगाम १५ दिवस लांबणीवर पडणार आहे. ...