लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

Vegetable Farming : भाजीपाल्याची वेल कशामुळे सुकते? सुकू नये म्हणून काय कराल? वाचा सविस्तर  - Marathi News | latest news vegetable farming causes vegetable vel to dry how to prevent Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाजीपाल्याची वेल कशामुळे सुकते? सुकू नये म्हणून काय कराल? वाचा सविस्तर 

Vegetable Farming : या लेखातून वेल सुकू नये म्हणून घ्यावयाची काळजी आणि सुकण्याची कारणे जाणून घेऊयात....  ...

काजू पिक दिवसेंदिवस बनत आहे खर्चिक; टी मॉस्क्युटो बरोबरच आता फळमाशी ही आली - Marathi News | Cashew crop is becoming more expensive day by day; along with the tea mosquito, now the fruit fly has arrived | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काजू पिक दिवसेंदिवस बनत आहे खर्चिक; टी मॉस्क्युटो बरोबरच आता फळमाशी ही आली

काजू पीक लागवडीनंतर उत्पादनासाठी फारसा खर्च करावा लागत नाही, हा समज आता गैरसमज ठरू लागला आहे. आंब्याप्रमाणे बदलत्या हवामानाचा परिणाम काजू पिकावर होत आहे. ...

खर्च परवडेना, मजूर मिळेना; शेती ठेक्याने देण्याकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल - Marathi News | Unable to afford expenses, unable to find labor; farmers are increasingly inclined to contract farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खर्च परवडेना, मजूर मिळेना; शेती ठेक्याने देण्याकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात शेतीव्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे पीक उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. ...

Agriculture News : आता तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षीं लायसन्स नूतनीकरण करण्याची गरज नाही! - Marathi News | Latest News Agriculture News Relief for tobacco farmers, 3-year validity for warehouse licenses notified | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षीं लायसन्स नूतनीकरण करण्याची गरज नाही!

Agriculture News : याचा अर्थ, दरवर्षी नूतनीकरण करण्याच्या सध्याच्या पद्धतीऐवजी नोंदणी / परवाने 3 वर्षांसाठी वैध असतील. ...

Pik Vima: शासनाच्या एक रुपयात पीक विमा योजनेचे वास्तव जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Pik Vima: latest news Know the reality of the government's one rupee crop insurance scheme in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शासनाच्या एक रुपयात पीक विमा योजनेचे वास्तव जाणून घ्या सविस्तर

Pik Vima : पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना आहे. नैसर्गिक आपत्ती आणि इतर जोखमींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीपासून संरक्षण करते. परंतु गंगापूर तालुक्यात विमा कंपन्यांनी पीक विम्याची नुकसानभरपाई देताना शेतकऱ्यांची चेष्टा केल्याचे प्रकार समो ...

Halad AI Technology: हळदीवर 'एआय'चा वापर; भाभा अनुसंधान केंद्रात संशोधन सुरू वाचा सविस्तर - Marathi News | Halad AI Technology: latest news Use of 'AI' on Halad; Research underway at Bhabha Research Center Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीवर 'एआय'चा वापर; भाभा अनुसंधान केंद्रात संशोधन सुरू वाचा सविस्तर

Halad AI Technology : शासनाचा दिशादर्शक प्रकल्प असलेल्या हळद संशोधन केंद्राच्या (Research) इमारतीचे बांधकाम सुरू असून, हळद उत्पादन वाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून एआय तंत्रज्ञानाच्या वापरावर संशोधन केले जात आहे. ...

Jivant Sat-Bara : 'जिवंत सात-बारा मोहीमे'तून शेतकरी होणार जमिनीचे मालक; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Jivant Sat-Bara: latest news Farmers will become land owners through 'Jivant Sat-Bara' campaign; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'जिवंत सात-बारा मोहीमे'तून शेतकरी होणार जमिनीचे मालक; जाणून घ्या सविस्तर

Jivant Sat-Bara : सातबारावर मृत खातेदारांची नावे कायम असल्याने वारसांना अनेक अडचणी येत आहे. यासाठी जिवंत सातबाराची मोहीम शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. या मोहिमेतून आता शेतकऱ्यांना जमीन मालक (Farmers land owners) होण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ होत ...

आपत्कालीन दुष्काळी परिस्थितीसाठी उजनीतून कुरनूर धरणात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु - Marathi News | Process of releasing water from Ujani to Kurnur dam begins for emergency drought situation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आपत्कालीन दुष्काळी परिस्थितीसाठी उजनीतून कुरनूर धरणात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु

उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार आपत्कालीन दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उजनी धरणातून एकरूख योजनेच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आले आहे. ...