Farmer Success Story : पारंपरिक शेती सोडून नव्या विचारात उडी घेतल्यास यश नक्की मिळतं, हे परभणी जिल्ह्यातील तुषार देशमुख यांनी कोथिंबिरीच्या शेतीतून दाखवून दिलं. अवघ्या ३० गुंठ्यात त्यांनी ७५ क्विंटल उत्पादन घेत चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं. सेंद्र ...
Solar Agriculture Pumps : राज्यात विविध योजनांमध्ये बसविलेल्या एकूण सौर कृषिपंपांची संख्या ५ लाख ६५ हजारांवर पोहोचली आहे. तर आणखी पाच लाख सौर कृषिपंप बसविण्यात येणार आहेत. ...
Solar Village : ग्रामीण भागात होणार सौर ऊर्जा क्रांती. राज्य शासनाच्या 'सौर ग्राम' स्पर्धेत जालना जिल्ह्यातील २९ गावांची निवड झाली असून, विजेत्या गावाला तब्बल १ कोटींचे बक्षीस मिळणार आहे. या स्पर्धेमुळे गावागावात हरित ऊर्जेची चळवळ उभी राहत असून, ग्रा ...
देशात डाळीची आयात मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याचा परिणाम दरावर झाला आहे. येथील डाळीपेक्षा किलोमागे १५ रुपयांनी कमी मिळत असल्याने स्थानिक डाळ ग्राहकांच्या घरी शिजत नाही. ...
Farmer Success Story : पारंपरिक शेतीला सोडचिठ्ठी देत जांभळाच्या (Jamun) ३०० झाडांनी आलमगावच्या येळेकर कुटुंबाला शेतीने दिला नवा श्वास… लाखोंचं उत्पन्न देणारी ही सेंद्रिय यशकथा वाचा सविस्तर.(Farmer Success Story) ...