Sugarcane FRP 2025-26 गेल्यावर्षी गाळप कमी झाल्याने साखर कारखान्यांना फटका बसला होता. यंदा, उसाचे क्षेत्र अधिक असले तरी उसाच्या वाढीला पोषक वातावरण नसल्याने कितपत उतारा पडतो, त्यावर गाळपाचे दिवस अवलंबून राहणार आहे. ...
PM Dhan Dhanya Krishi Yojana : नांदेड जिल्ह्याच्या कृषी इतिहासात एक अभिमानास्पद क्षण येतोय. मालेगाव येथील कृषिभूषण भगवान इंगोले यांनी आपल्या विषमुक्त सेंद्रिय हळदीचा सुवास थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वयंपाकघरात पोहोचवणार आहेत. (PM Dhan Dhanya K ...
Kal Bhat भाताचे पीक सध्या शेतात उभे असून त्याचा सुगंध सर्वदूर पसरला आहे. या काळभाताला बाजारात १० ते १२ हजार रुपये क्विंटल भाव मिळत आहे. भाव मिळू लागल्याने शेतकरीही त्याकडे आकर्षित झाला आहे. ...
अतिवृष्टीने शेती खरवडून जाऊन तिथे फक्त दगड राहिलेत, गावातील रस्ते उखडून गेलेत, अशा स्थितीत शेतकऱ्यांना फक्त नुकसानभरपाई देऊन भागणार नाही तर त्यांचे, शेतीचे, गावांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. ...
enam portal update केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने ९ अतिरिक्त वस्तूंचा समावेश करून राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) ला आणखी बळकटी दिली आहे, यामुळे या मंचावर व्यापार करण्यायोग्य कृषी मालांची एकूण संख्या २४७ झाली आहे. ...
tukadebandi kayda राज्यात शेतजमिनींचे लहान तुकडे होऊ नयेत आणि किफायतशीर शेतीला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने तुकडेबंदी अधिनियम लागू करण्यात आला होता. ...
नैसर्गिक आपत्तीतील मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी, अर्थात एनडीआरएफचे काही निकष असतात. विशेषत: ६५ मिमी पाऊस, कितीही नुकसान झाले तरी दोन हेक्टरपर्यंतच मदत आणि तीन जनावरांची मर्यादा, या जाचक अटी बाजूला ठेवल्याबद्दलदेखील सरकारला गुण द्यावे लागतील. ...