Banana farming story : धारूर तालुक्यातील डोंगराळ भागातही मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर मोठं यश मिळू शकतं, हे अरणवाडीचे प्रगतिशील शेतकरी दादासाहेब श्रीपती फुटाणे यांनी सिद्ध केलं आहे. त्यांनी केळी शेतीतून केवळ ४ एकरांत तब्बल २७ लाखांचे उत्पन ...
भरणे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन बैठक झाली. कृषीचे अतिरिक्त मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सूरज मांढरे उपस्थित होते. ...
नैसर्गिक आपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे. ...
Halad Market : महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर हिंगोलीच्या मोंढ्यात 'पिवळ्या सोन्या'ला अखेर भाववाढीची झळाळी मिळाली आहे. हळदीला सरासरी १२ हजार ७०० रु. दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून बाजारात पुन्हा चैतन्य परतले आहे. आवक मंदावल्याने आणि सणासुदी ...
Ativrushti Nuksan Bharpai जुलै व ऑगस्ट २०२५ या महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांच्या १५ लाख ४५ हजार २५०.०५ हेक्टरवरील शेतपिकाच्या नुकसान झाले होते. ...