कधीकाळी सुपीकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या तिलारी खोऱ्याच्या परिसराला कधी नसलेला हत्तींचा अधिवास म्हणून गोंडस नाव देण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो भविष्यात तिलारी खोऱ्यात हत्तीग्राम साकारण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आतापासूनच तयार करण्याचा डाव तर नाही ना? अशी शं ...
Orange Orchard Protection : अमरावती जिल्ह्यात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या थंडीच्या लाटेमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. किमान तापमान १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने संत्रा झाडांची पाने सुकणे, फळांना तडे जाणे आणि फळे काळी पडण्याचा धोक ...
PMFME Scheme : धाराशिव जिल्ह्यात उद्योग उभारणीसाठी मोठी संधी उपलब्ध झाली असून, केंद्र शासनाच्या पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेतून ३५ टक्के सबसिडी मिळत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४८१ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, ३८५ ...
बिबट्यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांसाठी प्रशासनाने १३ कोटींची तरतूद केली. महत्त्वाचे म्हणजे त्यातून ४०० पिंजरे खरेदी केलेच; पण त्यामध्ये साधारण एक दीड महिन्यामध्ये तब्बल ६८ बिबटे जेरबंद केले. मात्र, आता या बिबट्यांना ठेवायचे कोठे अ ...
यावर्षी उष्ण दमट वातावरणामुळे पहिल्या टप्प्यातील मोहोर येण्यास सुमारे एक महिना विलंब झाला आहे. सध्या बहुतांश कलमांना मोहोर, तर काही कलमांना पालवी येत आहे. हापूस हा संवेदनशील आंबा प्रकार असल्याने तापमान, पाऊस आणि थंडीतील लहान बदलांचाही मोठा फटका उत्पा ...
E-Pik Pahani offline : ई-पीक पाहणी नोंदणी वेळेत न करू शकलेल्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आता अशा शेतकऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत ऑफलाइन पद्धतीने पीक नोंदणी करता येणार असून, कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर शासकीय खरेदी केंद ...
Orange Orchard Crisis : वाढता उत्पादन खर्च, सततचे नैसर्गिक संकट आणि बाजारातील अत्यल्प दर यामुळे चांदूरबाजार तालुक्यात यंदाही मोठ्या प्रमाणात संत्राबागा कापण्याचे सत्र सुरू असून नागपुरी संत्र्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. (Orange Orchard Crisis) ...