महिन्यांच्या कष्टाने पिकवलेला टोमॅटो, पण बाजारात मिळाला फक्त १ रुपया किलो भाव… आणि त्या एका भावाने शेतकऱ्याची सगळी स्वप्नं उद्ध्वस्त झाली. जालना येथील शेतकरी अमर काकडे यांनी हतबल होऊन २६ क्विंटल टोमॅटो रस्त्यावर फेकून दिला. हा केवळ एक प्रसंग नाही, तर ...
ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना सुरू केली आहे. ...
MGNREGA Scheme : ग्रामीण भागातील बेरोजगारांना हमी रोजगार देणारी मनरेगा योजना महाराष्ट्रातच अपयशी ठरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कॅग (CAG) च्या अहवालानुसार लाखो कामे अपूर्ण असून केवळ ८ टक्के कुटुंबांनाच १०० दिवस रोजगार मिळालाय. नेमकं चुकत ...
amba kaju madat हवामान बदलामुळे नुकसान झालेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांना मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली. ...