Ashadhi wari : दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलनाम घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालतात. यावर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' (Healthcare in Wari) या उपक्रमातून राज्य शासनाने वैद्यकीय सेवेचे भक्कम जाळे उभे केले आहे. प्रत्येक ५ किमीवर दवाखाना, रुग्णवाहिका, आय ...
युरिया खाल्ल्याने जनावरांना तीव्र स्वरूपाची विषबाधा होते. जनावरे मृत्युमुखी पडतात हे जवळजवळ सर्व पशुपालकांना ज्ञात आहे. अनेक वेळा पशुसंवर्धन विभागाकडून ‘निकृष्ट चारा सकस करणे’ याबाबत मार्गदर्शन केले जाते. ...
Akola Veterinary College : विदर्भातील पशुसंवर्धन शिक्षणासाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठला जात असून, अकोल्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी सुसज्ज, आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. वाचा सविस्तर (Akola Veterinary College) ...
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणे, त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना कृषी विभागाने सुरू केली आहे. ...
Anudan Vatap Ghotala : जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात शेतकऱ्यांच्या हक्काच्या अनुदानाची लूट. तब्बल ३५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघडीस आला असून ७४ अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार. जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे दिले आदेश असून कारवाई आणि दोष ...
Krushi Paryatan कृषी पर्यटन केंद्र म्हणजे शेती आणि पर्यटन यांचा सुंदर संगम. हे केंद्र शहरी आणि ग्रामीण पर्यटकांना शेतीशी संबंधित अनुभव प्रदान करते. ...
Dhulaperani : मृग नक्षत्राचं (Mrig Nakshatra) आगमन होताच महाराष्ट्रातील शेतशिवारात धुळीचा धुरळा उडू लागला आहे. शेतकऱ्यांनी कपाशीच्या धूळपेरणीला सुरुवात केली असून, शेतमळ्यांतून पुन्हा एकदा खळखळाट ऐकू येत आहे. कोरड्या मातीत पेरलं जातंय आशेचं बीज...! वा ...