Karjamafi : कर्जमाफीची घोषणा होऊनही प्रक्रिया रखडल्याने हजारो शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. जिल्ह्यात ७३ हजार खातेदारांचे तब्बल ७९८ कोटी रुपयांचे पीक कर्ज थकीत असून, कर्ज भरावे की वाट पाहावी, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.(Karjamafi) ...
Farm Well Damage : अतिवृष्टीमुळे खचलेल्या आणि गाळाने भरलेल्या विहिरींचे पंचनामे अद्यापही रखडले आहेत. शासनाने मदतीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात कार्यवाही न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले असून, मदत कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Farm We ...
Vidarbha River Linking Project : विदर्भातील पाण्याच्या समस्येवर तोडगा ठरणाऱ्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव आता दिल्लीत पोहोचला आहे. या प्रकल्पामुळे आठ जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेती ओलिताखाली येण्याची शक्यता असून, शेतकऱ्यांसाठी ही मोठी द ...
krushi avjar bank ग्रामीण भागातील शेतीचे यांत्रिकीकरण वाढविण्यासोबतच महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...
Yavatmal APMC Market : मार्च एंडिंग आणि सलग सण-उत्सवांमुळे बाजार समित्या तब्बल ६ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे शेतमालाची आवक पूर्णपणे थांबली असून, शेतकऱ्यांना विक्रीसाठी थांबावे लागणार आहे. याचा दरावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आह ...