शासनाच्या सोलार योजनेचा लाभ घेण्यासाठी सावळेश्वर (पैठण) येथील शेतकरी उत्रेश्वर गोरडे, जयश्री जगदाळे, पांडुरंग मस्के, रेखा दिलीप गायकवाड, यांसह इतर शेतकऱ्यांना चार महिन्यांपूर्वी रोटासोल कंपनीचा सोलार पंप उभारण्यासाठीची मंजुरी मिळाली होती. ...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. ही योजना १२ जून रोजीच्या शासन निर्णयान्वये बीड जिल्ह्यात बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीमार्फत कार्यान्वित झाली आहे. ...
Fruit Crop Insurance : हवामानावर आधारित असणाऱ्या फळपीक विमा योजनेत आंबा, काजू पिकाचा समावेश करण्यात आला आहे. उच्चत्तम तापमान, नीचांक हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून विमा परतावा जाहीर केला जातो. ...
Farmer Success Story : लोणी व्यंकनाथ (ता. श्रीगोंदा) येथील दत्तात्रय मारुती कुंदाडे या युवा शेतकऱ्याने अहिल्यानगर-दौंड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या दलदलमय जमिनीवर बहाडोली जांभळाची लागवड करून तिसऱ्या वर्षी अडीच लाख, तर चौथ्या वर्षी पाच लाख उत्पादना ...