चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक दुपटीने घटल्याने भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ४ कोटी ५० लाख रुपये झाली. ...
Tembhu Yojana सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांचा दुष्काळाचा कलंक पुसून टाकणाऱ्या टेंभू योजनेच्या विस्तारित सहाव्या टप्प्याला गतवर्षी सुरुवात झाली. ...
Mirchi Market Rate : परराज्यासह विदेशात हिरव्या मिरचीची मागणी घटल्याने भाव घसरले आहेत. सुरुवातीला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाणारी मिरची सध्या ४ हजारांपर्यंत आली आहे. ...
Shevga Bajar Bhav : आज रविवार (दि.२९) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेवग्याची आवक झाली होती. ज्यात एकूण २०० क्विंटलांहून अधिक शेवग्याची आज शेतकऱ्यांमार्फत विक्री झाली. ...
Bogus Fertilizer : खरीप हंगामाची धावपळ सुरू असतानाच खत विक्रेत्यांची मनमानी वाढतेय. जालना जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल १३० खत विक्रेत्यांना नोटिसा बजावल्या, तर दोन ठिकाणी २२ लाखांहून अधिक किंमतीचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला.(B ...
शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवले खरे, पण शेतकरी व शेती व्यवसायाला 'अच्छे दिन' कधी येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायमच असल्याचे आताच्या सर्वच पिकांच्या बाजारभावामुळे दिसते. ...
राज्यातील कृषी अधिकाऱ्यांकडून कृषी सेवा केंद्रांची तपासणी, धाडसत्रे आणि निविष्ठांचे नमुने घेण्याचे अधिकार २० जून रोजीच्या शासन आदेशानुसार मर्यादित करण्यात आले आहेत. वाचा सविस्तर ...