मालेगाव - मालेगाव तालुक्यातील तिवळी येथील देविदास महादा घाळ (२८) या युवा शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ जूनच्या रात्रीदरम्यान उघडकीस आली. ...
जळगाव: डोक्यावरील कर्जा$चे ओझे व नापिकीला कंटाळून लालसिंग तंगू पाटील (५९, रा. खेडीढोक ता. पारोळा) या शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना घडली.पाटील यांनी १२ जून रोजी सकाळी १० वाजता स्वत:च्या शेतात विषारी पदार्थ सेवन केला होता. नातेवाईकांनी त्यांना अमळ ...
पारनेर तालुक्यातील पळशी येथील शेतक-याने कर्जाला कंटाळून घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. ...
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य शासनाने मानसोपचार शिबिर आयोजित केले आहे. यासाठी प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. हा अतिशय मुर्खपणा असून शासनालाच मानसोपचाराची गरज निर्माण झाली आहे,.... ...
व्यवस्थेने घात केलेल्या जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करीत आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांकडे स्थानिक सत्ताधारी, विरोधकांनी पाठ फिरविली असली, तरी परजिल्ह्यातून आलेल्या काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी मात्र मोठा दिलासा दिला आहे. ...
अखिल भारतीय जैन संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत त्यांना पुणे येथील वाघोलीच्या प्रकल्पात पाठविण्यात आले होते़ दोन वर्षांपूर्वी पाठविलेली ४५ मुले या ठिकाणी शिक्षण घेत आहेत़ त्यात यंदाही ...
कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकऱ्यांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले. ...