बोदवड तालुक्यातील सोनोटी येथील वसंत तुकाराम पाटील (४५) या कर्जबाजारी शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना ८ रोजी सकाळी घडली. या आठवड्यातील तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. ...
पत्नीचे निधन झाल्यानंतर कर्जबाजारी झालेल्या निनाजी पांडू सुरवाडे (६५) या शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना वराड, ता.बोदवड येथे शुक्रवारी रात्री घडली. ...
धनज बु.: सततची नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे हताश झालेल्या अल्पभूधारक वृद्ध शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सकाळी कारंजा तालुक्यातील धोत्रा देशमुख येथे सकाळी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
अमरावती विभागात २०१३ सालापासून पावणेसहा हजाराहून अधिक आत्महत्या झाल्या. मात्र यातील ५४ टक्के शेतकऱ्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली व प्रत्यक्षात ५३ टक्केच कुटुंबीयांनाच प्रत्यक्ष मदत मिळू शकली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आह ...
अकोला : नापिकी आणि थकीत कर्जामुळे जिल्ह्यात गत तीन महिन्यांच्या कालावधीत २८ शेतकºयांनी जीवनयात्रा संपविली. त्यामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतच असल्याचे वास्तव समोर येत आहे. ...