महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी पुरवणी परीक्षेचा लातूर बोर्डाचा निकाल २८.५० टक्के लागला आहे. लातूर विभागीय मंडळाअंतर्गत ९ हजार ६८० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीला मंगळवार (दि.२८)पासून सुरुवात झाली असून, परीक्षेच्या पहिल्या दिवशी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम भाषेचा पेपर दिला. ...
बोर्डाची परीक्षा द्यायची असेल तर शाळांना बोर्डाची मान्यता घेणे गरजेचे आहे. परंतु शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे नागपूर विभागातील १७९० शाळांनी बोर्डाची मान्यताच घेतली नाही. त्यामुळे नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी शाळांच्या नावा ...
प्रथम भाषा, गणित आणि विज्ञान या विषयांमधील विद्यार्थ्यांची कामगिरी सुधारण्यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणाऱ्या पायाभूत चाचणीला मंगळवारपासून सुरुवात झाली असून परीक्षेच्या पहिल्या दिवशी दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प् ...