लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
Maharashtra Election 2019: पूर्व उपनगरातील अणुशक्तिनगर, मानखुर्द-शिवाजीनगर व घाटकोपर (पू.) या मतदार संघातील ईव्हीएम वेगवगळ्या ठिकाणच्या स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. ...