लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
bharat electronics : भारतात २ सरकारी कंपन्या ईव्हीएम तयार करतात. यापैकी एक कंपनी शेअर बाजारात लिस्टेड आहे. या शेअर्सने गेल्या काही महिन्यांत आणि वर्षांत जबरदस्त परतावा दिला आहे. ...
यावेळी पात्रा यांनी ईव्हीएमचा नवा अर्थही सांगितला, ते म्हणाले, "ईव्हीएमचा अर्थ, 'ई'पासून ऊर्जा, 'व्ही'पासून विकास आणि 'एम'पासून मेहनत. यामुळेच भारजपचा विजय होतो. काँग्रेसने आपल्या पराभवासाठी ‘आरबीएम’ला (राहुल यांचे बेकार मॅनेजमेंट) जबाबदार ठरवायला हव ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महायुतीकडे पाशवी बहुमत असतानाही सरकार स्थापण्यास उशीर होत असून, ‘मित्राचा’ निर्णय झाल्यावरच मुख्यमंत्री ठरेल व सरकार बनेल, अशी टीका करण्यात आली आहे. ...