लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
Elecation, EVM Machin, sanglinews कालबाह्य झालेली ९ हजार ५०० इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे जिल्हा प्रशासनाने सोमवारी परत पाठविली. दहा एसटी गाड्यांमधून ती तिरुपतीला रवाना केली. त्यासोबत महसूल विभागाचे अधिकारी व मोठा पोलीस बंदोबस्त होता. ...
EVM : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर तर बहुतांश पक्षांनी आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले होते. तसेच यापुढे मतदान मतपत्रिकेवर घेण्याचीही आग्रही मागणी केली होती. मात्र... ...
सध्या सांगलीतील यंत्रे तरुण भारत व्यायाम मंडळाच्या इमारतीत आहेत. इमारतीचा एक भाग प्रशासनाच्या ताब्यात असल्याने मंडळाचे क्रीडाविषयक उपक्रम खोळंबले आहेत. इमारत रिकामी करून देण्याची विनंती मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...