‘फनी’ चक्रीवादळामुळे कोलकाता व भुवनेश्वरला जाणाऱ्या विमान व रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. पुणे विमानतळावरील कोलकाताची काही उड्डाणे दि. ३ व ४ मे यादिवशी रद्द करण्यात आली आहेत. तसेच मध्य रेल्वेने गुरूवारी (दि. २) पुणे-भुवनेश्वर एक्सप्रेस रद्द करण्यात ...
पाषाण टेकडी बचाव समिती यांच्यावतीने पाषाण टेकडीवर होत असलेल्या काँक्रीटीकरणाचे काम त्वरित थांबवावे व झालेले काम काढण्यात यावे. व पालिकेच्या कामाचा निषेध नोंदवण्यासाठी पाषाण टेकडीवर मानवी साखळी करून सहय़ांची मोहीम घेण्यात आली. ...
येथील नाशिक औष्णिक वीज केंद्र वसाहतीत आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, पर्यावरणाचा संदेश घेऊन, रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...
ग्रीन सिटी म्हणून नागपूरची ओळख आहे. शहरातील झाडांच्या संख्येत वाढ व्हावी, यासाठी दरवर्षी वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जातो. तसेच विकास कामासाठी झाडे तोडावयाची असल्यास एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे लावणे अपेक्षित आहे. त्यानंतरच महापालिकेच्या उद्यान वि ...
ग्लोबल वॉर्मिंगची समस्या आज जगासमोर उभी ठाकली असून, त्यासाठी सावध होणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणथळ जमिनीचे संरक्षण करणे आवश्यक आहे. बायोडायव्हरसिटी जैवविविधतेकडे लक्ष वेधणे प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पक्षीतज्ज्ञ सतीश गोगटे यांनी केले. ...
एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहराचे तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे़ त्यामुळे शरीराची लाही लाही होऊन उष्माघातासारखे प्रकार घडू शकतात़ उन्हाळ्यात होणारी डोळ्यांची जळजळ, शरीराला वारंवार येणारा घाम, घसा कोरडा पडणे, अचानक ताप येणे आदी ...