Maharashtra Election2019 : मेट्रोचा कारशेड उभारण्यासाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरून संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचे वातावरण असताना पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी 20हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. ...
वातावरणातील बदलाचा प्रत्येक प्राणीमात्रावर थोडा का होईना, परिणाम होत असल्याचे वास्तव आहे. असेच काहीसे बदल वर्धा जिल्ह्यातील कडूनिंबाच्या झाडावर आढळून आले आहेत. ...
पर्यावरण तज्ज्ञ विकासविरोधी नाही आणि सरकारही पर्यावरणविरोधी नाही. दोन्ही यंत्रणांना एकत्र बसून तोडगा काढावा लागेल. अन्यथा, पर्यावरण संवर्धन आणि विकास हे दोन्ही मुद्दे कायम शत्रूत्वाचा भाव ठेवतील, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केल ...
तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यात धान पीक हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. सद्यस्थितीत धान पीक गर्भावस्थेत असल्याने शेतकऱ्याना पाण्याची नितांत गरज आहे. परंतु पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा फटका रावणवाडी जलाशय कालव्यावर अवलंबून असणाºया वा ...
कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्षाच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला जात असतो. नाशिक शहरात मात्र पर्यावरण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा केला असून, गोदावरी प्रदूषणमुक्तीपासून प्लॅस्टिकबंदीचे मुद्दे मांडताना जो पक्ष आपल्या जाहीरनाम्यात ...