ढगाळ वातावरण आणि अंगाला बोचणाऱ्या वाऱ्यामुळे दिवसभर अंगातून हुडहुडी जात नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, फेबु्रवारी महिना निम्म्यावर आला तरी अद्याप थंडी जाणवत आहे. उत्तर, पूर्व विभागात पाऊस होत असल्याने त्याचा परिणाम दि ...
तालुक्याच्या पूर्व भागात सध्याच्या वातावरणातील बदलाचा विपरित परिणाम पिकांवर होत असल्याने व रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने महागडी औषधे फवारणी करावी लागत असल्याने भांडवली खर्चात वाढ होत आहे. तसेच शेतकरी भाजीपाला लागवड, कांदे लागवड, द्राक्षे खुडणी, पिकां ...
गत खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच धान उत्पादकांच्या नशिबी थट्टा आणि अवहेलना आली आहे. निसर्गाचा मारा झेलत पिकविलेला धान घेण्यासाठी आता शासनच दिरंगाई करीत आहे. पवनी तालुक्यात आतापर्यंत ६८ हजार ८५ क्विंटल धानाची मोजणी झाली. मात्र त्यापेक्षा दुप्पट धान क ...
प्लॅस्टिक कचरा ही शहराची नव्हे, तर संपूर्ण देशाची मोठी गंभीर समस्या बनली आहे. वर्षानुवर्षे न कुजणारे प्लॅस्टिक जणू मनुष्याची जीवनशैली बनत चालला आहे. प्लॅस्टिकच्या जैविक कचऱ्यावर मात करण्यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाने चक्क ‘मायक्रोव्हेव डिसइ ...
नाशिक : जेलरोड चलार्थपत्र मुद्रणालयाशेजारील बेला डिसूझा रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला असून, वाळलेल्या गवतात प्लॅस्टिक पिशव्या व ... ...
रोजच्या सवयी बदलवून सामुदायिक प्रयत्नांनीच कॉर्बन उत्सर्जन कमी होऊ शकेल, असे प्रतिपादन किर्लोस्कर सिस्टीम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व चेअरमन विक्रम किर्लोस्कर यांनी केले. ...
मांजात अडकलेल्या कावळ्याला वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅन्ड रिसर्च सोसायटी व सह्याद्री शिलेदार सेवा प्रतिष्ठानमधील तरुणांनी बुधवारी जीवदान दिले. या तरुणांनी आठवडाभरात बिंदू चौक आणि हुतात्मा पार्कात उंच झाडावर अडकलेल्या आणि जिवाच्या आकांताने फडफडणाऱ्या द ...
कधी कडक ऊन, तरी कधी ढगाळ हवामान असा सामना करणाऱ्या कोल्हापूरकरांची शुक्रवारची पहाट मात्र कुडकुडत उगवली. बोचरे वारे वाहत असल्याने अंगातील गारठा कायम राहिला. ...